…आणि महाराष्ट्र नगर येथील नागरिकांची झाली चिखलातून सुटका

माजी नगरसेवकाने स्वखर्चाने केले खडीकरण कल्याण दि.10 ऑगस्ट : कल्याण पश्चिमेतील महाराष्ट्र नगर येथील नागरिकांची गेल्या 10 वर्षांपासूनची रस्त्याची समस्या अखेर संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे...

‘बारवी धरणातील ४१८ प्रकल्पग्रस्तांना १५ ऑगस्ट रोजी नोकरी मिळणार’

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा मुहूर्त, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा आदेश कल्याण, दि.12 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या मुहूर्तावर १५ ऑगस्ट रोजी बारवी धरणातील सर्वच्या सर्व ४१८ प्रकल्पग्रस्तांना...

कल्याण पूर्वेत कचोरे टेकडीवरील दरड कोसळली; संरक्षक लोखंडी खांबांमुळे टळला अनर्थ

  स्थानिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे प्रशासनाचे आवाहन कल्याण दि. ५ जुलै : कालपासून कल्याण डोंबिवली परिसराला मुसळधार पावसाने झोडपले असून सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या...

कल्याणच्या रामबाग परिसरात एकमजली घर कोसळले ; एकाचा मृत्यू तर एक...

नातेवाईकांकडे गेले असल्याने वाचला तिघा मुलांचा जीव कल्याण दि.२९ जून : कल्याणात एकमजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे....

आंबिवली स्मशानभूमीत शेडविनाच अंत्यसंस्कार ; पावसामुळे वारंवार द्यावा लागतोय अग्नी

गेल्या ५ वर्षांपासून स्मशानभूमी आहे छताच्या प्रतीक्षेत कल्याण दि. २७ जुलै : "इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते" सुरेश भट...
error: Copyright by LNN