जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू
डोंबिवली दि.23 एप्रिल :
जम्मू काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुमारे 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची...
१४ गावांच्या पाणीप्रश्नी आमदार राजेश मोरे यांनी घेतली बैठक
कल्याण ग्रामीण दि.22 एप्रिल :
कल्याण तालुक्यातील १४ गावांना भेडसावणारी पाणी टंचाई, थकीत पाणी बिले याबाबत आज आमदार राजेश मोरे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी...
उल्हास नदी प्रदूषण : नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी डीपीआर बनवण्याचे केडीएमसी आयुक्तांचे...
आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून उल्हास नदीसह नालेसफाईच्या कामांची पाहणी
कल्याण दि.22 एप्रिल :
गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेल्या उल्हास नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर अखेर केडीएमसी प्रशासनाने गांभीर्याने...
कल्याणकारांची उद्या अग्निपरीक्षा: “या भागांमध्ये” 9 तास पाणी पुरवठा आणि 5...
(प्रातिनिधिक फोटो)
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी आणि वीज पुरवठा बंद
कल्याण दि.19 एप्रिल :
कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी उद्याचा (मंगळवार 22 एप्रिल 2025) दिवस म्हणजे अग्निपरीक्षेचा ठरणार आहे....
युवा नेतृत्वाला संधी : भाजपच्या कल्याण जिल्ह्यांतर्गत नव्या 20 मंडल अध्यक्षांची...
डोंबिवली दि.21 एप्रिल :
भाजपाच्या कल्याण जिल्ह्यांतर्गत नव्या 20 जणांची मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंडल अध्यक्ष पदासाठी पक्षातील युवाफळीला प्राधन्य देण्यात...