पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचे मृतदेह आज मुंबईत आणणार...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतः सर्व यंत्रणासोबत समन्वय
मुंबई दि.23 एप्रिल :
पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील...
१४ गावांच्या पाणीप्रश्नी आमदार राजेश मोरे यांनी घेतली बैठक
कल्याण ग्रामीण दि.22 एप्रिल :
कल्याण तालुक्यातील १४ गावांना भेडसावणारी पाणी टंचाई, थकीत पाणी बिले याबाबत आज आमदार राजेश मोरे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी...
युवा नेतृत्वाला संधी : भाजपच्या कल्याण जिल्ह्यांतर्गत नव्या 20 मंडल अध्यक्षांची...
डोंबिवली दि.21 एप्रिल :
भाजपाच्या कल्याण जिल्ह्यांतर्गत नव्या 20 जणांची मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंडल अध्यक्ष पदासाठी पक्षातील युवाफळीला प्राधन्य देण्यात...
भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी; नीलेश सांबरे आणि साईनाथ तारे...
महापालिका निवडणुकीत दिसणार नविन राजकीय चित्र..?
कल्याण दि.20 एप्रिल :
ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. उद्धव...
गुड न्युज: पलावा – काटई उड्डाणपूल ३१ मे पासून वाहतुकीसाठी होणार...
आमदार राजेश मोरे यांनी केली पुलाची पाहणी
डोंबिवली दि.17 एप्रिल :
कल्याण शिळ मार्गावरील बहुप्रतीक्षेत पलावा काटई उड्डाणपुल ३१ मे २०२५ पासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार...






























