उल्हास, वालधुनी नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा; १५ दिवसात जलपर्णी काढण्यासह टास्क...
- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई दि.29 मार्च :
उल्हास नदीत सांडपाण्यामुळे वाढणारी जलपर्णी आणि वालधुनी नदीची प्रदूषणामुळे झालेली वाताहत दूर करण्यासाठी शुक्रवारी...
रेरा फसवणूक प्रकरणी राज्य सरकार त्या रहिवाशांच्या पाठीशी, बांधकाम व्यावसायिक, मनपा...
४९९ अनधिकृत बांधकामांपैकी ५८ जणांवर गुन्हे, ८४ बांधकामे निष्कासित
डोंबिवली दि.26 मार्च :
रेरा फसवणूक प्रकरणी त्या ६५ बांधकामांमधील एकाही रहिवासी नागरिकाला बेघर होऊ दिले जाणार...
कल्याण पश्चिमेतील विविध मुद्दे : युवानेते वैभव भोईर यांनी घेतली मुख्यमंत्री...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद
कल्याण दि.20 मार्च :
कल्याण पश्चिमेतील विविध सामाजिक मुद्द्यांबाबत शिवसेनेचे युवानेते वैभव विश्वनाथ भोईर यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही-भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष...
मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाली बैठक
मुंबई, दि.19 मार्च :
कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतीमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही आणि सर्व रहिवाशांना शासन...
कल्याण डोंबिवलीच्या प्रस्तावित धरणांसाठी तातडीने अर्थसंकल्पात तरतूद करा – आमदार विश्वनाथ...
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला शहरातील पाण्याचा आणि यूएलसी सदनिकांबाबत प्रश्न
मुंबई दि.19 मार्च :
मुंबई, ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली हे सर्वात वेगाने विकसित होणारी शहरं असून भविष्याच्या...






























