१४ गावांच्या पाणीप्रश्नी आमदार राजेश मोरे यांनी घेतली बैठक

कल्याण ग्रामीण दि.22 एप्रिल : कल्याण तालुक्यातील १४ गावांना भेडसावणारी पाणी टंचाई, थकीत पाणी बिले याबाबत आज आमदार राजेश मोरे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी...

युवा नेतृत्वाला संधी : भाजपच्या कल्याण जिल्ह्यांतर्गत नव्या 20 मंडल अध्यक्षांची...

डोंबिवली दि.21 एप्रिल : भाजपाच्या कल्याण जिल्ह्यांतर्गत नव्या 20 जणांची मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंडल अध्यक्ष पदासाठी पक्षातील युवाफळीला प्राधन्य देण्यात...

भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी; नीलेश सांबरे आणि साईनाथ तारे...

महापालिका निवडणुकीत दिसणार नविन राजकीय चित्र..? कल्याण दि.20 एप्रिल : ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. उद्धव...

गुड न्युज: पलावा – काटई उड्डाणपूल ३१ मे पासून वाहतुकीसाठी होणार...

आमदार राजेश मोरे यांनी केली पुलाची पाहणी डोंबिवली दि.17 एप्रिल : कल्याण शिळ मार्गावरील बहुप्रतीक्षेत पलावा काटई उड्डाणपुल ३१ मे २०२५ पासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार...

बाबासाहेबांचे विचार पोहोचवणारी कल्याणसारखी ज्ञानकेंद्र राज्यभर उभारणार – मंत्री उदय सामंत,...

कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण कल्याण दि.13 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य कल्याण येथे उभारण्यात आलेल्या ज्ञान...
error: Copyright by LNN